अब्दुल सत्तार ला यंदाचा ऑस्कर द्यायला लागतोय.... याच्या अकटिंगमुळे सैनिकांना वाटत होतं भाई आपली सत्ता 25 वर्ष जाणार न्हाई 😹 बट ह्यो गडी सगळ्यात पहिल्यांदा त्या ट्रॅव्हल्स मध्ये जाऊन बसला 😹😹😹
इतिहासात पहिल्यांदा होत असेल की विरोधी पक्ष राज्यसभा अन विधानपरिषद दोन्ही जिंकत आहेत ते पण तीन तीन पक्षाचे सरकार (जे कमीतकमी 25 वर्ष हरणार न्हाईए 😹) असताना ही 💥💥💥
देवेंद्र फडणवीस पोलिटिक्स मधले धोनी आहेत 😎😎😎
दिपक केसरकरांनी ज्यापद्धतीने शिंदे गटाची बाजू मांडली त्याला तोड नाही 👌👌👌👌
एकनाथ शिंदेंची हिम्मत आणि दीपक केसारकरांचा मुद्देसूद पद्धतीने केलेला संवाद वर्षोनुवर्षे लक्षात राहील🙏🙏
केसारकरांचे भविष्य उज्ज्वल आहे हे नक्की 🚩🚩🚩
@dvkesarkar
"25 वर्ष सत्तेत राहू" या डायलॉग पासून "ज्यादा से ज्यादा क्या होगा ? सत्ता जायेगी " यापर्यंत चा प्रवास आदरणीय संजय राऊत यांनी अवघ्या एका महिन्यात केला 😹😹😹
सत्तेचा माज करायचा नसतो राऊत साहेब 💪
एवढा मोठा डाऊनफॉल कोणाचाच झाला नसेल आत्तापर्यंत 😁😁
बाकी सगळं ठीक आहे पण महाडिक खासदार झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजप ला ताकत मिळाली हे नक्की....
साताऱ्यात उदयनराजे, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर
कोल्हापूरात महाडिक, समार्जित घाटगे, विनय कोरे
चांगली टीम तयार होईल
भाई काय पण म्हणा शिंदेनी अशक्यप्राय जागा निवडून आणल्यात हे मान्य करायला लागणारे......
आणि हो, उदयन महाराजांचा नाद नाही करायचा.... साताऱ्यात पहिल्यांदा भाजपचा भगवा फडकवणारे खासदार ठरलेत आमचे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज 🚩
15 दिवसांपूर्वी संजय राऊत ज्या भाषेत दररोज भाजप वर टीका करत होते त्यापेक्षा घाणेरड्या भाषेत आता स्वतःचाच आमदारांना बोलू लागले आहेत 😹😹😹😹...
राऊत साहेबांनी विडा उचललाच आहे... सगळ्याची राख झाल्याशिवाय शांत बसने नाही 😝😝
परभणीत जानकर साहेबांची फुल्ल हवा चाललीये.... धनगर मतं एकगठ्ठा जानकरांना पडत आहेत तसेच मराठा लोकं सुद्धा बदल हवा म्हणून जानकरांना वन सायडेड वोटिंग करत आहेत...
जानकर दीड ते पाऊणे दोन लाख मतांच्या फरकाने जिंकतील असली जबरदस्त वेव सुरु आहेत परभणीत 👍🏼
#ग्राउंड_लेवल_चर्चा
1) शिवाजी महाराजांच्या सैन्यात 56% मुस्लिम
2) फातिमा शेख फुलेंच्या सहकारी
यानंतर आता नवीन स्टोरी
शेख कासम वल्लादने गणेशोत्सव सुरु केला
महाभारतात "सलीम मुबारक" हा कृष्णाचा गुरु आणि रामायनात रावणाचा पत्ता "अमीर मुल्ला" याने श्रीरामाला दिला एवढंच म्हणायचं आता बाकी आहे 😂😂😂
भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव १८९२..
टिळकांनी चालु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव १८९३.
गुरुजी तालिम मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव १८८७ साली भिकु शिंदे, नानासाहेब खासगीवाले,शेख कासम वल्लाद यांनी सर्वप्रथम चालु केला.
हिंदुस्थानातील प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक.
फडणवीस पेक्षा चांगला गृहमंत्री तर अनिल देशमुख होता... खोटी बातमी दिली म्हणून राहुल कुलकर्णी ला एका दिवसात उस्मानाबाद वरून उचलला होता... आणि इकडं खोट्या बातम्यांनी ज्यांनी यांची वाट लावली त्यांनाच हे साहेब दिवाळी गिफ्ट देण्यात मग्न आहेत 😹😹
कोल्हापूर गादीची सुरवातचं छत्रपती राजाराम महाराजांपासून झाली...
जवळपास 4 राजांची नावे "राजाराम " होतीत..
आणि श्री रामाबद्दल असलं बोलणाऱ्याच्या स्टेजवर बसल्याबद्दल कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांना लाज वाटली पाहिजे...
घराण्याला शोभेल असं तरी वागा खासदार साहेब..
नुकतंच संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनाला खा. शरद पवार आणि खा. शाहू छत्रपती उपस्थित होते.
त्या दोघांच्या समोर ज्ञानेश महाराव या वक्त्याने प्रभू श्रीराम, वारकरी संप्रदाय, आणि स्वामी समर्थ यांच्यावर कशी चिखलफेक केली बघा 👇🏻
अजून सुद्धा फडणवीसांकडे त्यांची हक्काचे कमीतकमी 15 काँग्रेसचे आमदार आहेत ते एका हाकेवर फडणवीसांकडे येऊ शकतात 😂😂😂😂
या माणसाने पूर्ण राज्य च हातात ठेवलंय 😂
साताऱ्यात सगळ्यात मोठा घोळ झालंय तुतारी चिन्हामुळे.....
वाई, पाटण, कराड मधल्या दुर्गम भागात अजून पण चिन्ह फिरलंच नाहीये..... त्यात उदयनराजे यांच्या बद्दल लोकांच्या मनात प्रचंड सॉफ्ट कॉर्नर आहे....
उदयनराजे राजधानी सातारा काबीज करण्यात पुन्हा यशस्वी झालेत 👍🏼
केसरकर सारखे शांत, संयमी आणि मुद्देसूद उत्तर देणारे लोकांना प्रवक्ता करण्याऐवजी शिवसेनेने "मुफट साहेब" जे तोंड उघडले की 1 आमदार घालवत आहेत असल्या संजय राऊतांना कशाकरिता प्रवक्ता बनवला असेल भेंटोज 😹😹
सगळंच होरीबल आहे
संसदेत अत्यंत उर्मटपणे विरोधी पक्षनेत्याला त्याची जात विचारली जाते, याहून मोठा संसदेचा आणि संविधानाचा अवमान काय?
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेत जातीचा हा क्रूर अपमान झाला असावा. दिल्लीत उघडपणे हिंदू-मुस्लिम दंगल घडवण्याचा आरोप असलेला भाजप खासदार अनुराग ठाकूर याने पुन्हा
आपण आधीच म्हणलेले मोदींची एक सभा आणि कोल्हापूरचं वातावरण टाईट 🥳🥳
" मान गादीला पण वोट मोदीला " ही टॅग लाइन वाऱ्यासारखी फिरली 🥳
बंटी पाटलांच्या हट्टापाई राज घराणं 2009 नंतर पुन्हा एकदा पडणार...
सदाशिवरावांनी संभाजीराजेंना पाडलं आता संजय मंडलिक शाहू महाराजांना पाडणार 🚩🚩
आपलं महाराष्ट्र राज्य नावाला पुरोगामी आहे.. इथल्या लोकांच्या नसानसात जातीवाद भरलाय..
आपलं राज्य पूर्णपणे जातीवादी झालं असून स्वतः ला मेजरिटी समजणारा समाजाच्या मनात गेले 60 वर्ष जातीवाद भरवण्यात एका थोर वडाच्या झाडाएवढ्या मोठ्या विशाल नेत्याचा सर्वात मोठा हात आहे....
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. मराठा आंदोलनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांचे विषयही महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे. यासाठी आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन
मित्रो..ग्राउंड रियालिटी
सुप्रिया ताई 60 ते 70 k नी पराभूत होत आहेत
उदयनराजे - 30 ते 50 k ने जिंकत आहेत
शाहू महाराज - 1 लाख मतांनी जिंकत आहेत
धैर्यशील माने अगदीच 10 k ने
रणजित निंबाळकर - 15 20 k ने
अर्चना पाटील 70k ने
आणि
संजय काका 50 हजार ने विजयी
@Awhadspeaks
तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तुमच्या सकट महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे.... आज पासून तुम्हीच महाविकास आघाडीचे जनक 💪💪💪
भारत बंद आहे की नाही हे पहायचे असेल तर कोणीही मराठी चॅनेल बघू नका... 100 लोकसंख्या असलेल्या गावात 2- 3 किराणा माल च्या दुकानासमोर उभे राहून हे चाटुकार भारत बंद असल्याच्या बातम्या पेरत आहेत...
#BharatBandhNhiHoga
प्रतापराव गांडूळे यांनी स्वतःला तानाजी मालुसरे समजणे म्हणजे राखी सावंतने स्वतःला मिस वर्ल्ड समजण्यासारखे झाले 😛😛
यांनी तर निर्लज्जपणाची हद्दच पार केली ...
मोदींनी माफी मागताना सावरकरांबद्दल होणाऱ्या बदनामी चा उल्लेख केल्यावर मराठी पत्रकारितेच्या अडून दलाली करणाऱ्याला उंडग्या लोकांची गाणं जळून गेली आहे 😂😂..
मजा येत आहे पत्रकारितेच्या मागे लपनाऱ्या भडव्यांचे ट्विट बघताना 😂
हंडोरे साहेबाला 26 मतांचा कोटा होता अन भाई जगताप मित्रपक्षांवर दिपेंड होते... पण भाईंनी आपल्याच सवंगड्याची मतं फोडली 😹😹😹
हंडोरे साहेबाला भाई नी रिंगणात घेतला राव 😹😹
अखिल भारतीय "मी"पणा संघटनेचे अध्यक्ष
@YuvrajSambhaji
यांनी जितेंद्र आव्हाड ने केलेल्या वक्तव्यावर आपलं मतं व्यक्त केलं नाही काय अजून ???
की कोल्हापूर गादीचे दत्तक छत्रपती संभाजीराजे यांना राग फक्त ठरविक विचारधारेच्याच लोकांचा येतो ??
काय कारण असेल आव्हाड विरोधात न बोलण्याचे ??
मी पून्हा सांगतोय ज्यांना वाटतंय कोल्हापूर मध्ये शाहू महाराज आरामात निवडून येतील ते सगळ्यात मोठी चूक करत आहेत..
मंडलिकांचे एकट्या कागलचे लीड तोडणंच प्रचंड अवघड आहे..
त्यात ग्राउंडवर पवार, उभाठा गट ऍक्टिव्ह दिसत नाहीये आणि त्याउलट भाजप सेना एकत्र येऊन जोमाने प्रचार करतं आहेत
जबरदस्त!!!!
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांना इन्स्पायर होऊन तयार झालेले हजारो क्रांतिकाऱ्यांचे बालिदन दाखवलंय मुव्ही मध्ये ❤️
लोकांचा जबरदस्त प्रतिसाद बघून वाटतंय मुव्ही जोरात चालणार
अहिंसावादी नेत्याचे कारनामे पण दाखवलेत..
नमन त्या सावरकर फॅमिली ला 🙏🏼
ग्राउंड वरील गोष्ट
सरकार झालं तर केसरकरांनी बनवलेल्या वातावरण निर्मितीबद्दल त्यांना "कॅबिनेट मंत्री" बनवलं जावं अध्यक्ष महोदय.......
एवढा मोठ्या बंडात शिवसेनेला हिरा सापडलाय 😁
@dvkesarkar
साताऱ्यात 2 लहर चालू आहेत... एक आहे मोदींची लहर आणि दुसरी आहे छत्रपती उदयनराजे भोसलेंची लहर
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
साताराचे महाराज पुन्हा एकदा दिल्लीत राजधानी सातारा चे नेतृत्व करणार ✌🏼✌🏼
सत्तेच्या हव्यासापोटी आणखीन कितीकाळ जनतेची दिशाभूल करणार?
या आहेत बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण (शरद पवार गट) सामान्य मतदारांना ‘काँग्रेसला मत द्या 1 लाख तुमच्या खात्यावर जमा होतील’ असं आमिष दाखवून मतदारांची फसवणूक केली. आता 1 लाख रु. मिळवण्यासाठी देशभरातील कॉँग्रेस
जो माहोल इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सऍप्प वर आहे आणि त्याहून मोठा माहोल जो गावागावात, चौकाचौकात, गावातल्या प्रत्येक मंदिरात आहे ते बघून असं वाटतंय शेठ नी आत्ताच बहुमत पार केलंय 😍😍 आता फक्त 425 प्लस ची बारी आहे ❤️❤️
सियावर रामचंद्र की जय 🚩
राज्याच्या 40 वर्षाचा इतिहासात शरद पवारांना टाईम टू टाईम चेकमेट करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांना सन्मान दिला पाहिजे....
महाराष्ट्राचा सह्याद्री देवेंद्र ❤️
हुकुमशाहीचा अंत कसा होतो ? तर तो शेजारी बांग्लादेशात पाहा..
एकेकाळी देशाला लष्कराच्या हातात जाण्यापासून हसीना यांनी वाचवलं होतं.
पण नंतर त्याच हुकूमशाह असल्याप्रमाणे वागत होत्या. विरोधकांना तुरुंगात डांबणं, यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणुका जिंकणं असे अनेक घोळ घातले
यावेळी शेख
नुकतंच संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनाला खा. शरद पवार आणि खा. शाहू छत्रपती उपस्थित होते.
त्या दोघांच्या समोर ज्ञानेश महाराव या वक्त्याने प्रभू श्रीराम, वारकरी संप्रदाय, आणि स्वामी समर्थ यांच्यावर कशी चिखलफेक केली बघा 👇🏻
पोस्टखाली काही भडवे म्हणत आहेत कोल्हे ऍक्टर आहे म्हणून त्यान्नू जिरेटोप घातला.....
मग भडव्यानो, पैसे घेणारे ऍक्टर लोकं पण जिरेटोप घालू शकतात तर देशाचा सर्वोच्च नेत्याने तर जिरेटोप हक्काने घातला पाहिजे 🚩
अमोल कोल्हे जिरेटोप घालून पैसे कमवतात तेव्हा वाह वाह करायचं
मोदींनी घातला की रद्दी रोना करायचं 😂😂
सर्वासामान्य लोकांना काही प्रॉब्लेम नाही मोदींनी जिरेटोप घातला म्हणून.. हा रद्दीरोना फक्त विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत..
@TV9Marathi
@YuvrajSambhaji
@Dev_Fadnavis
शिवाजी महाराज चार साडे चार फुटाचे होते असं जेव्हा माननीय आव्हाड साहेब बोलले तेव्हा कोल्हापूर गादीचे दत्तक छत्रपती संभाजीराजे कुठे गायब होते ???
माढा मतदार संघात भाजपने मस्त प्लांनिंग केलीये.
आता फक्त धैर्यशील मोहिते पाटील आणि जानकरला जास्तीत जास्त बोलायला लावा आणि भाषणं वायरल करा.
एवढा माजूरडेपणा करणारी लोकं कोणालाच आवडत नसतात . माज आलेल्या प्रमाणे बोलून ते स्वतः पडतील आणि सोलापूरची सीट पण पाडतील 😂😂
#ग्राउंडलेवलचर्चा
समरजित घाटगे, मदन भोसले अजून कोण कोण सोडून जाणार आहेत त्यांची नावे सांगा 😄..
दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन स्वतः ची पोरं वाऱ्यावर सोडायचा मास्टरस्ट्रोक काय आहे कळला नाही 😂
साताऱ्यात झालेला विजय जबरदस्त होता..हा गड ताब्यात घेण्यात माझ्या पण एका मताचं योगदान आहे याबद्दल मला गर्व नाही माज आहे स्वतःवर 😎
बाकी माझे शपावाले मित्र गेले 4 दिवस झाले अजून डिप्रेशन मध्ये आहेत 😜
मजा येते गावाकडं त्यांचं तोंड बघितल्यावर.. लै रडतात पिपाणीच्या नावाने 🤣😂😂
राज्यातली पत्रकारिता एवढी फालतू लेव्हलची आहे की दिवसभरात त्यांना शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत या बद्दल सुद्धा इन्फर्मेशन देता आला न्हाईए.....
पत्रकारांऐवजी पक्षांचे चाटुकार चॅनेल मध्ये भरल्यावर दुसरं काय होणारे 🙏🙏
जून 15... आकाशात प्रचंड काळे ढग आलेत.. वीजा होताहेत
उद्धव साहेब:- आता पाऊस पडला पाहिजे
तेवढयात पाऊस पडतो
प्रियांका चतुर्वेदी:- धन्यवाद उद्धव साहेब साक्षात इंद्रदेवाला मार्गदर्शन दिल्यामुळे.. तुमच्या नेतृत्वाखाली हा पाऊस पडला.. महाराष्ट्रातल्या जनतेकडून तुम्हाला धन्यवाद 🙏🙏