INDIA हा विरोधकांच्या अघाडी च नाव ठेवल्या पासुन संघ आणी सरकार स्वयं पंतप्रधान त्यांचे मंत्री आणी पक्षाचे कार्यकर्ते हे सगळे थोडे जास्त
विचलित झालेत त्या मुळे मागील काही दिवसा पासुन वेग वेगळया विषयाच्या पुड्या म्हनजे ucc ,एक देश एक चुनाव,आता भारत-इंडिया चा विषय सरकार आपल्या गोदी