उद्धवजी,
भावनिक बोलून,खंजीर खुपसून निवडणूक जिंकता येत नसते. तुम्ही पितापुत्र संध्याकाळ झाल्यावर घरी गेलात अन् देवेन्द्रजी आमच्यासोबत सकाळी ८ पासून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ पर्यंतठाण मांडून बसून होते.
देवेंद्र होणे इतके सोपे नाही. एकदा घात केलात पण इथून पुढे व्याजासह परतफेड होणार!
मला बघून मोदी - शहा रस्ता बदलतात !
: संजय राऊत
कुणाला राजकारणात किती किंमत द्यायची, हे मा. मोदीजी आणि मा. अमित शहांना नक्कीच माहिती आहे.
किंवा पनौती माणसाचं तोंड बघू नये म्हणून रस्ता बदलत असतील बहूतेक!
@rautsanjay61
तेलंगणातील प्रचार संपवून मुंबईकडे रवाना...
गेली काही दिवस तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी पार पाडत आज मुंबईकडे प्रयाण केले. हा प्रवास महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत करता आला. यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांशी विविध
या दोन फोटोतला वैचारिक फरक समजून आता महाराष्ट्रातल्या सूज्ञ जनतेला खात्री पटेल की स्व. बाळासाहेबांचा राष्ट्रवादाच्या विचारांचा वारसा कोण भविष्यात पुढे नेईल...?
@BJP4Maharashtra
@mieknathshinde
@OfficeofUT
श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल बेताल बोलणाऱ्या ज्ञानेश महारावचा अक्कलकोट वासियांकडून तीव्र निषेध!
अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी आणि प्रभू श्रीरामचंद्राविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून तमाम भक्तांच्या, सेवेकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल
हरामखोर… बामणी कावा… म्हणत मा. देवेंद्रजींना आईंवर शिवीगाळ करण्यापर्यंत मनोज जरांगेंची मजल गेलीय.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आईंवरुन शिवीगाळ, तीही मराठा समाजाच्या नावाखाली?
जरांगे,
इतका विद्वेष आणि जातीयवाद मराठा समाजाने कधी केला नव्हता, करणारही नाही.
मराठा स���ाजाचं
रोहितजी,
महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल करायला सुरूवात कुणी केली ते एकदा शालिनीताई पाटीलांची भेट घेऊन जाणून घ्या!
वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे, विदेशी मुद्द्यावरुन नवीन पक्ष काढून त्याच सोनियाजींच्या पक्षासोबत राहणारे, बाळासाहेबांच्या शिवसेनेला भाजपापासून दूर करून मागच्या
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी...
मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी... आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?
मेहनत रंग लाई; कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी ठरले जायंट किलर !
तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर राव आणि भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात अस्मान दाखवत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांचा हा
पवार साहेब,
सोनियाजींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून तुम्ही तुमचा पक्ष जन्माला घातला आणि त्याच कॉंग्रेससोबत घरोबा केलात.
शिवसेनेच्या आमदारांची खदखद महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून आहे!
तुमचं दुकान बंद पडणार, याचं दुःख तुम्हाला सतावतंय!
तसेच या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकारविरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही, असे मला वाटते.
पवार साहेब, उत्तर द्या...
- बेताल ज्ञानेश महारावच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का?
- महारावच्या वक्तव्यावर तुम्ही निषेध का नोंदवला नाही?
- महारावसोबत तुम्ही पुन्हा व्यासपीठ शेअर करणार का?
पवार साहेब,
आपण यावर उत्तर देणं टाळलं, तर आम्ही लाखो स्वामीभक्त समजून घेऊ महारावचा
नेता जो निपूण राजकारणात, नेता जो निपूण धर्मपालनात !
हा सुखद अनुभव मा. देवेंद्रजींच्या काशी दौऱ्यादरम्यान आला!
काशीत प्रवास करताना त्यांनी पूर्ण शिव तांडव स्तोत्राचे पठण केले! त्याचा हा व्हिडीओ!
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
@BJP4India
आज मुख्यमंत्री बोलले, उद्धव ठाकरेला कवडीची किंमत नाही, किंमत "उद्धव बाळासाहेब ठाकरेला".
हे मात्र अगदी खरं! यांचं जे थोडं बहुत शिल्लक ते बाळासाहेबांच्या नावामुळेच ..
आपल्या नंतरचे खूप जणांनी स्वबळावर सत्ता आणली आपण मात्र 50 वर्षे राजकारणात राहून अजून लोकांनाच हाक द्यायची का ? ते पण कशासाठी, आपण जिंकण्यासाठी नाही तर भाजपला रोकण्यासाठी...
श्री स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोट बसस्थानकाच्या बांधणीसाठी 29 कोटी निधी मंजूर केल्याबद्दल मा.
@Dev_Fadnavis
जी यांचे मन:पूर्वक आभार! अक्कलकोटवासियांनासह स्वामीभक्त प्रवाशांसाठी गुढीपाडव्याची भेट दिल्याबद्दल मा.
@mieknathshinde
जी, धन्यवाद!
@BJP4Maharashtra
सचिनजी कमाल आहे मी कुणावर टीका नाही केली, मी तर शासनाला एका चांगल्या विषयावर सूचना केली. त्यात तुम्हाला इतका त्रास कशाचा ? तुम्हाला झोपेतून उठल्यावर भाजप आणि संघच दिसत आहे .
त्यात राज्यपाल महोदयांनी तुमच्या 12 आमदार लटकत ठेवले म्हणून आपली वैफल्यग्रस्त मनस्थिती मी समजू शकतो !
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमचे मार्गदर्शक मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत हार्दिक स्वागत !
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
तुमचा फोटो लावणारी शिवसेना नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत राज्यात चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आणि भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे याचं भान असु द्या!
मा. मोदीजी आणि मा. अमित शहांना तुमच्या फोटोचा आधार घेण्याइतपत वाईट दिवस आले नाहीत.
@BJP4Maharashtra
सोनियाजींच्या चाकरीत संस्कार पण विसरले का? तुम्ही देवेंद्रजींचा एकेरी उल्लेख, मोदीजी वर टीका. अहो साहेब ते दोन्ही नेते स्वकर्तृत्वाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाले आहेत. तुमच्यासारखे वारसांमध्ये खुर्ची घेऊन बडे बाता नाही करीत बसले...
सोलापूर लोकसभा मतदासंघासाठी भाजपा-महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आमचे परम मित्र, माळशिरसचे आमदार श्री. राम सातपुते यांचे हार्दिक अभिनंदन आणि विजयासाठी अनेकानेक सदिच्छा !
#सोलापूर #लोकसभा
#solapur
#loksabha
@RamVSatpute
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री
@mieknathshinde
जी, मा.उपमुख्यमंत्री, आमचे मार्गदर्शक
@Dev_Fadnavis
जी यांची आज भेट घेऊन समर्थांची मुर्ती भेट दिली व अक्कलकोट एसटी स्टँड करिता निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
रोहितजी, मा. देवेंद्रजींना मोफत सल्ला देण्याइतका तुमचा राजकीय अनुभव नाही. जनतेने सपशेल नाकारून देखील जबरदस्तीनं संसार थाटून हे सरकार बनलंय, याचा विसर पडलाय का?
फक्त एका परिवाराचा सदस्य असल्या कारणाने मिळत असलेल्या प्रसिध्दीमुळे राजकीय सत्य बदलत नसतं, हे समजून घ्यावं...
अक्कलकोट बस आगार गेल्या तीन दिवसापासून डिझेल मिळत नाही. आज डिझेल संपल्यामुळे सर्व बसेस जागेवर थांबून आहेत. महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र असलेल्या अक्कलकोटमध्ये महाराष्ट्रातून येणार्या भक्तांची व स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
युवा मित्र लेखक
@malhar_pandey
सोबत आज अक्कलकोट येथील माझ्या निवासस्थानी भेट झाली तसेच मल्हार कडून आणि मा. देवेंद्रजींच्या हस्ते प्रकाशित "भाजपाः काल आज आणि उद्या" हे पुस्तक भेटरूपी मिळाले. यावेळी मल्हारला पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या.
रोहितजी,
Foxconn सारख्या अनेक जागतिक कंपन्या चीनमधून बाहेर पडून भारतात गुंतवणूक करताहेत ही सकारात्मक बाब आहे.
तुम्ही विषय नीट समजून घेतलात तर तुमच्या हे लक्षात येईल की कर्नाटक, तेलंगाणा अशा ठिकाणी मोठी गुंतवणूक करण्याची process गेल्या २/३ वर्षापासून चालू आहे. 1/3
Foxconn चे CEO यांनी नव्या गुंतवणुकीसाठी भारतात ८ दिवस दौरा केला, तेलंगणा सेमीकंडक्टरसाठी, कर्नाटक आयफोन प्रकल्पासाठी अशी अनेक राज्यांची शिष्टमंडळे त्यांना भेटली. परंतु १८-१८ तास जनसेवेची कामे करणारे आमचे धडाकेबाज सरकार
#Foxconn
च्या CEO यांना का भेटले नसावे ?
अक्कलकोट शहरात वर्षांनुवर्षे होणारा अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागण्याच्यादृष्टीने मा.मुख्यमंत्री श्री
@mieknathshinde
व मा.उपमुख्यमंत्री श्री.
@Dev_Fadnavis
जी यांनी ५ कोटी रु. निधीला मंजूरी दिली. मनःपूर्वक धन्यवाद!
@BJP4Maharashtra
रोहितजी,
सत्ता डोक्यात भिनायची भाषा तुमच्या तोंडी म्हणजे दांभिकतेचा कळस आहे!
५० वर्ष राजकारण केवळ स्वतःच्या कुटूंबाच्या पलीकडे आणि कटकारस्थाने सोडून काही केलं नाही!
राहिली गोष्ट पवार साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची! एकदा त्यांनाच खाजगीत विचारून घ्या की २०१९ च्या लोकसभा
'लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मस्तवाल मुलाचा बाप', अशी 'ओळख' करून देण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर कधी आली नाही, हे सत्ता डोक्यात भिनलेल्या केंद्रीय
गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना राज्यातल्या एखाद्या भाजप नेत्याने सांगण्याची गरज
मा. विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत आज वाराणसी येथे बाबा विश्वनाथांची मनोभावे पूजाअर्चा केली. तसेच माँ गंगाचे दर्शन घेण्याचा योग आला.
यावेळी श्री. कृपाशंकर सिंगजी, वाराणसीचे आमदार श्री. अवधेश सिंगजी व अक्कलकोटमधील मित्र परिवार सोबत होते.
विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे बुलंद आवाज, सहकारी मित्र आणी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.
@RamVSatpute
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
दिल्ली येथे संसदीय कार्यालयात मा. गृहमंत्री श्री.
@AmitShah
जी यांची भेट घेतली. २०१४ साली हन्नूर, ता. अक्कलकोट येथे मंजूर झालेल्या सशस्त्र सीमा बल केंद्राच्या कामास गती देण्याबद्दल विनंती केली. मा. अमितभाईंनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली.
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
सत्तेच्या मोहापोटी शिवसेनेने जे काँग्रेस पुढे लोटांगण घातलं, त्यामुळे शिवसैनिकाची होणारी गोची आणि व्यथा आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे!
हे आढळराव, सरनाईक, गिते, कदम, सावंत,पाटील पर्यंत मर्यादित नसून असंख्य शिवसैनिकांची भावना पक्ष नेतृत्वाला कधी कळणार?
खा.
@priyankac19
आज जर बाळासाहेब हयात असते तर तुम्हालाही कदाचित मणिशंकर अय्यरसारखा प्रसाद दिला असता. तुम्ही आता सोनिया सेनेमध्ये आहेत. तुम्हाला कुणी काही बोलणार नाही, कारण सत्ता हवी आहे ना?
बाकी सावरकर, हिंदुत्त्व, मराठी अस्मिता हे सगळं यांनी कधीच गुंडाळून ठेवलं आहे!
असो!
मिटकरी, अगोदर तुमचं गाव सांभाळा नीट. मग बाकी राज्याचा हिशोब बघा. ऐकून आहे की तुमच्या गावात तुम्हाला कुणी खात नाही.
राज्यसभेत देवेंद्रजी सगळ्यांपेक्षा powerful ठरले, याचा इतक्या लवकर स्मृतीभ्रंश झाला का? दोन जेलमंत्र्यांना मतदान करता यावं, हे तुमचं लोटांगण हायकोर्टानं धुडकावलं!
उत्तम मुख्यमंत्री पुरस्कार हा कदाचित "Work from Home" मुख्यमंत्राकरता असावा. ज्या CM नी मागच्या दीड वर्षापासून फक्त घरी बसून वसुली केली, त्यांना पुरस्कार...?
खरंच अजब तुझे सरकार...!
महाविकास आघाडीचं सरकार २५ वर्षे टिकेल, अशा वल्गना करणारे आज कुठं गायब झाले?
ऊठसूट काहीही बरळत बसण्यानं निवडणूक जिंकता येत नाही, हे आता १० दिवसात दुसऱ्यांदा कळलं असेल...
अकेला देवेंद्र आपके सबके भारी है... आगे आगे देखो, होता हे क्या!
@BJP4Maharashtra
@rautsanjay61
पवार साहेब,
ईडीची नवाब मलिकांवर कारवाई ही दाऊद इब्राहिमसोबत असणाऱ्या संबंधासंदर्भात सुरू आहे.
आपल्याला नेमकं त्रास कशाचा होतोय मालिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले याचं कि दाऊद च्या संबंधासंदर्भात चौकशी होतेय याची ?
नवाब जी, लोकसभेत फक्त ४ खासदार व विधानसभेत केवळ ५४ आमदार निवडून आलेत, हे लक्षात असु दे! माशा मारायला जनतेनी कुणाला निवडलं ते बघा एकदा उघड्या डोळ्यांनी...!
फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!
एकीकडे आसामचे मुख्यमंत्री
@himantabiswa
१८ तास सलग काम करताहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षात मंत्रालयात एकूण १८ तास बसले नाहीत!
हा मूळ फरक आहे , मुख्यमंत्री स्वतः बनण्यात आणि कुणीतरी खुर्चीवर बसवण्यात!
@BJP4Maharashtra
स्वप्नील लोणकरला जीव गमवावा लागला, राज्यशासनाने सहानुभूती दाखवली, MPSC विद्यार्थ्यांची भरती करण्याचे आश्वासन दिले, पण 31 जुलै ची तारीख उलटली तरी. . 👎
शब्दाला न जागणारे असंवेदनशील बिघाडी सरकार कडुन या विद्यार्थांच्याच काय तर कोणाच्याही अपेक्षा पुर्ण होताना दिसत नाहीत.
पुणे धुरंधर मोहोळ मुरलीधर !
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख असलेले माझे सहकारी मित्र श्री. मुरलीधरजी मोहोळ यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अण्णा नक्कीच पुणे लोकसभेत कमळ फुलवतील आणि मोठ्या मताधिक्याने
ताई,
आम्ही अटलजींच्या विचारधारेवर आधारीत राज्यकारभार करत खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही मजबूत करत आहोत!
पुरोगामीपणाच्या आडून काही पक्षांनी वडील, मुलगी, पुतण्या , नातवंडे असा कुटुबांचा बाजार मांडला आहे, अशा लोकांना सामान्य कुटूंबातून येऊन जनसेवा कसे मान्य होतील?
(1/n)
राऊत साहेब, तुमचा कणाच काय, पूर्ण शरीर व स्वाभिमान सिल्व्हर ओकवर वाकून, तुटून, मोडून सगळं संपलं आहे!
महाराष्ट्राचा कणा आणि स्वाभिमान तोडणारा तो अजून पैदा झाला नाही.
आणि हो ते रोज सकाळी उठून केंद्रावर बांग मारायची सवय अजून गेली नाही का ?
दिल्लीचया पाठिंब्या शिवाय
बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा
कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!
सोलापूर ग्रामिण जिल्हाध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडेन आणि पुढील कार्यकाळात जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे कार्य वाढवून, संघटन आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
@cbawankule
@Dev_Fadnavis
प्रदेशाध्यक्ष श्री.
@cbawankule
जी यांच्या वतीने, भारतीय जनता पार्टी सोलापूर (ग्रामीण) च्या अध्यक्ष पदी आमदार श्री.
@Kalyanshetti_S
जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती बद्दल आपले हार्दिक अभिनंदन, पुढील कार्यास शुभेच्छा!
मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध ! महाराष्ट्राची कायदा आणि सुरक्षा वेठीस बांधून सत्ताधाऱ्यांकडूनच असे हल्ले होत असतील तर याहुन लाजीरवाणी गोष्ट नाही.
@mohitbharatiya_
ग्रामपंचायतीत भाजपाचाच गुलाल!
महाराष्ट्राचे लाडके, प्रभावी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्व मा.
@Dev_Fadnavis
जी यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा.
@BJP4Maharashtra
हे मंत्री कोणत्या खात्याचे आणि पोलिसांचा बुजगावण्यासारखा वापर करण्याची यांची भाषा? जामिन मिळू नये, त्याआधी अटक करण्याच्या यांच्या धडपड. याच हिरिरीने जनतेची कामं केली असती तर मानलं असतं!
@OfficeofUT
@advanilparab
, थांबवा असली सूडबुध्दी!
क्योंकी मौका सभी को मिलता है ...
तुमचे मुख्यमंत्री हप्त्यासाठी जीव मारणारा, उद्योगपतीच्या घरी बॉम्ब ठेवणाऱ्या वाझेला पाठराखण केली, गृहमंत्री 100 कोटीचे हप्ते घेत होते.
सावरकरांबद्दल चुकीचे बोलणाऱ्या आणि बॉम्बस्फोट आरोपींना शिक्षा नकॊ म्हणणाऱ्यांसोबत बसताना महाराष्ट्राचा अपमान नाही होत का?
@rautsanjay61
रोहितजी,
दुसऱ्याच्या खांद्यावर बसून राजकारण करण्याविषयी तुम्ही भाष्य करताय, हेच मुळात हास्यास्पद आहे!
जन्मापासून ते आजतागायत तुम्हाला सत्तेसाठी टेकू घ्यावा लागलाय, हे सोईस्कररित्या विसरलात वाटतं!
लोकसभेत २ पासून ३०३ जागा जिंकून आणणाऱ्या भाजपाला मोफत उपदेश देण्याआधी तुमच्या
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या
संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर नेतृत्व, महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
वंदनीय बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मा. शिंदे साहेबांना निरामय आरोग्य,
आव्हाडजी,
एवढा साळसूद असल्याचा आव आणू नका! मुंब्रा परिसरात धर्माच्या नावाखाली काय काय चालतं, याचा ज्या दिवशी पूर्णपणे पर्दाफाश होईल, त्यादिवशी तोंड लपवून पळायची पाळी आल्याशिवाय राहणार नाही!
तुमच्या पक्षाच्या नाकाखालच्या मंचरमधल्या ह्रदयद्रावक घटनेवर बोलण्यासाठीही कधीतरी तोंड
साहेब
@AGSawant
आपल्या निवडणुकीत मोदीजींचा फोटो नाही वापरला असता तर आपल्यासाठी पण एक दुर्बीण आम्हाला घ्यावाच लागला असता नाही का? जानदेश घेऊन स्वबळावर सत्ता आणली असती तर अजून किती बोलले असते कुणास ठाऊक!
@BJP4Maharashtra
जळगाव येथे मा. विरोधी पक्षनेते श्री
@Dev_Fadnavis
यांच्या वाहनांचा ताफा पिक विमा साठी अडविण्याचा प्रयत्न झाला.
यामध्ये बिचारे त्यांची काही चूक नाही, यांचे नेते घराबाहेरच पडत नाहीत मग त्यांनी सांगावे तरी कोणाला ?
@BJP4Maharashtra
जय महाराष्ट्र !
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.
जिंकावेवा वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. .
विधानभवनात प्रवेश प्रसंगी. .
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
@RamVSatpute
भाकड जनावरे पोसण्यासाठीचा खर्च सामान्य शेतकर्यांना पेलत नाही त्यामुळे नाईलाजाने ती कत्तलखान्यात पोहचतात. त्यांचे संगोपन केल्यास गोमुत्र आणि शेणखताचा वापर करून, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देता येईल, यासाठी भाकड जनावरांच्या संगोपनाकरिता गोशालेची निर्मिती शासनाने करावी
#Budget2022
समृध्दी महामार्गावरचा अतिशय आशादायी, समाधान देणारा हा प्रवास. महाराष्ट्राच्या विकासात ही समृध्दी जोडल्याबद्दल मा.
@mieknathshinde
ji, मा.
@Dev_Fadnavis
ji मन:पूर्वक आभार!हाय-टेक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या रस्त्यांमुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित होईल.
@BJP4Maharashtra
मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब, सौ. वहिनींसह अक्कलकोट दौर्यावर असताना श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन, माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तब्बल २० वर्षानंतरच्या त्यांच्या आगमनाचे कल्याणशेट्टी परिवाराकडून स्वागत केले.
@nitin_gadkari
मंदिरे बंद, मदिरालय सुरू! वारी नको, पण राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे येथील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी हजारोंची गर्दी! आणि आत्ता विधीमंडळ कामकाज म्हणलं की करोना आड येतो. पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसाचे करून विरोधकांना सामोरे जाण्यास सरकार असमर्थ आहे, एक प्रकारे कबुलीच दिली!
आमचे मित्र माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. रामजी सातपुते यांना भाजप-महायुतीकडून नुकतीच सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामजी सातपुते पहिल्यांदा श्री सिद्धीरामेश्वराच्या पुण्यनगरीत आले असता त्यांचे कार्यकर्त्यांकडून
शब्द पाळणारे मा. देवेंद्रजी, देगांव एक्सप्रेस कॅनॉलसाठी ४०० कोटींचा निधी !
विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस अक्कलकोट दौऱ्यावर आले होते. यावेळी देगांव एक्सप्रेस कॅनॉलसाठी देवेंद्रजी यांनी निधी मंजूर करण्याचा शब्द
आव्हाडजी,
भाजपाची कर्नाटकमधील मतांची टक्केवारी जवळपास पूर्वी एवढीचं आहे, लोकशाहीत आम्ही जनमत स्वीकारतो.
आम्ही 10 राज्यं जिंकली तरी एका पराभवाची चर्चा जास्त होते. काँग्रेस जिंकली पण तुम्ही दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं सोडून द्या.
अन इकडे तुमची पार्टी बघा, साडेतीनहून अडीच
कर्नाटक,गोवा,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ही 4 राज्ये भाजपने खोक्यांचा वापर,तसेच केंद्रीय यत्रणेंच्या दहशतीचा वापर करून पाडली.
परंतु कर्नाटकच्या विजयाने सिद्ध झालं की,
लोकांना सुडाच राजकरण आवडत नाही.आणि त्यामुळेच कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपच्या "खरेदी
तुमच्या वाचनातून कदाचित हे राहून गेलं असेल की कोपर्निकस आणि गॅलिलिओच्याही आधी साधारण ५ व्या शतकामध्ये आपल्या भारतभूमीत आर्यभट्टांनी पृथ्वी गोल आहे. त्यांच्या या शोधामुळे आर्यभट्टांवर त्या काळच्या हिंदू धर्मियांकडून कोणताही हल्ला किंवा हिंसा घडल्याची इतिहासात नोंद नाही.
१/४
15 व्या शतकामध्ये निकोलस कॉपरनिकस ह्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने सगळे ग्रह हे सूर्याभोवती फिरतात हे संशोधन जगापुढे आणलं. त्या दिवसापर्यंत पृथ्वी ही एकाच जागेवर आहे आणि तिच्याभोवती सगळे ग्रह फिरतात असा मान्यताप्राप्त सिद्धांत होता. ह्याला आव्हान देऊन त्याने आपला सिद्धांत सिद्ध करून
आपली आपण करी स्तुती | स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती | तो येक मूर्ख ||१२||
-समर्थ रामदास
स्वतःची टिमकी वाजवणारा आणि अडचणींत सापडलेला असताना ती दूर करण्याचं सोडून वाडवडिलांच्या कर्तृत्वाची फुशारकी मारणाऱ्या माणसाला समर्थांनी मूर्ख गणलं आहे.
#अराजकीय
ताई
@supriya_sule
, अकेले देवेंद्रने लोकसभा चुनावमें आपकी NCP को 5 खासदारोंपर निपटा दिया. अकेले देवेंद्रने आपको विधानसभा मे 54 पर रोख दिया. गद्दारोंके भरोसे जादा सपने मत देखिये. सच्चाई आपको भी अच्छी तरहसे पता है, वरना ये "ऑटोरिक्षा" सरकार नहीं बनानी पडती. .!
@BJP4Maharashtra
ताई,
तुम्ही "अकेला देवेंद्र क्या करेगा" म्हणालात आणि त्यांनीच तुमच्या तीन मंत्र्यांची विकेट काढलीय...
@Dev_Fadnavis
जी नां जास्त डिवचू नका, त्या तीनचे तेरा व्हायला वेळ लागणार नाही! पेन ड्राईव्हचा बार कसा निघाला, ते तर येणारा काळ ठरवेल...
@supriya_sule
@BJP4Maharashtra
शरद पवार कधीच आरक्षणाच्या देण्याच्या बाजूने नव्हतेच!
असते तर 50 वर्षाच्या राजकारणात कधीच केले असते.
आपण जे केले नाही ते फडणवीस करतील, याची भिती यानिमित्ताने बाहेर आली.
पवारांना आरक्षणापेक्षा फडणवीसांचा राजीनामा महत्त्वाचा वाटतो, यातच समजून घ्यावं!
प्रस्थापितांनी समाजात कोणता संदेश दिला ?
लोकशाहीचा कि दडपशाहीचा यावर प्रकाश टाकायला लावणारा प्रसंग म्हणजे आ. श्री.
@GopichandP_MLC
जी यांच्या गाडीवर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा हा बाहेर आलेला व्हिडिओ. निषेध नोंदवावा तितका कमीच.
@BJP4Maharashtra
रोहितदादा,
तुमच्या पक्षाच्या डिक्शनरीत नैतिकता हा शब्द कधीपासून आला?
तब्बल ५ दशकं राजकारण करूनही वर्षे कसंतरी निवडणूकीत ५ खासदार ५४ आमदार निवडून येतात.
उद्धवजी दगाबाजी केले नसते तर तुमचं राजकीय अस्तित्व शोधावं लागलं असतं. त्याची चिंता केली तर बरं होईल.
चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराने स्वतःऐवजी लोकशाहीचा विचार केला असता तर तिथंही लोकांच्या मनातील निकाल लागला असता, हे आकडेवारीवरून दिसतंय. त्यामुळं चिंचवडमधील विजय हा भाजपचा नैतिक पराभव आहे. सत्ता आणि पैशाच्या बळावर भाजपने लोकशाही खिशात घालू नये, याचाच हा धडा मतदारांनी भाजपला दिलाय.
विधानसभेतील माझे सहकारी, अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार, भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो, याच सदिच्छा!
@Kalyanshetti_S
अक्कलकोट येथे उभारलेल्या १०० बेडच्या कोविड सेंटरमध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचार्यांच्या पगारी आजपर्यंत दिल्या नाहीत, उर्वरित निधीतून त्यांच्या पगारी व्हाव्या अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मा.पालकमंत्री यांच्याकडे केली.
आव्हाडसाहेब, मंडल आयोग स्थापला मोरारजी देसाई सरकारने व अंमलात आणला व्ही पी सिंग यांनी! यात पवार साहेब कुठून आले?
आणि पवार साहेबांना यात खेचताय, तुमचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का?
@BJP4Maharashtra
मंडल आयोगाच्या माध्यमातून
#OBC
ना न्याय देण्याचे काम शरद पवार साहेबानी केले
साहेब ह्या वंचितांना न्याय द्यायला परत तुम्हाला मैदानात उतरावे लागेल
#OBCReservation