महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक संपलीय. निकाल कसेही असो जनतेने आपले कौल दिलेले आहे. इथून पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होईल. सर्व राजकीय पक्षांनी लाज, लज्जा, अब्रू, शरम वगैरे शिल्लक ठेवून जनमताचा आदर करावे व विधानसभेआधी कसलेही खेळ, मास्टरस्ट्रोक मारू नयेत. उपकार होतील. 🙏🏼