मुंबईत २०१४ ला फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जशी परप्रांतीयांची भाषा बदलली होती तशीच पुन्हा बदलताना दिसत आहे.
"ये क्या हमे मारेंगे, इन्के खुदके घरमे फूट है." अशे उद्गार ट्रेन मध्ये ऐकू आले. हळू हळू परत स्वतःला मालक समजायला सुरुवात झाली आहे.
हे सगळं भडव्या एकनाथ शिंदे मुळे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मित्रांचे सुद्धा आभार. जे ५ वर्षाच्या युती सरकार मध्ये झालं नाही ते तुम्ही वैचारिक मतभेद बाजूला ठेवून मैत्रीला जागलात. सत्ता येईल सत्ता जाईल. तुमच्यासारखे मित्र कायम हृदयात राहतील. शिवसैनिक कायम तुमची मैत्री लक्षात ठेवेल.
#संभाजीनगर #धाराशिव
कंगना जेव्हा मुंबईला POK म्हणाली तेव्हा अख्खा महाराष्ट्र पेटून उठला.
ती जेव्हा उत्तर प्रदेश ला नायजेरिया बोलते तेव्हा तिथल्या एकाला सुद्धा तिचा राग येऊ नये? नवलच आहे ब्वा!
आज ऋतुजा रमेश लटकेंची अडवणूक करणारे तेच आहेत.
ज्यांनी पुण्यात सावित्रीबाईंवर शेण फेकून मारलं होतं.
ज्यांनी पुण्यात बाळासाहेबांच्या घरावर शेण फेकून मारलं होतं. दारात मेलेलं गाढव टाकलं होतं. प्रबोधनकरांची जिवंतपणे प्रेतयात्रा काढली होती.
आणि तुकोबांना पुष्पक विमानात बसवलं..
एकट्याने विरोध प्रदर्शन केल्याने कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही. पोलीस तुम्हाला पकडत नाहीत. तुमच्या प्रदर्शनाला गोरगरीब आणि सामान्य लोकांकडून दाद सुद्धा मिळते. मग वाट कसली बघताय? उतरा रस्त्यावर!
#JusticeForIndiasDaughters
ही आजची शिवसेनेची बोरिवलीतली सभा. तुडुंब भरलेली. एकदम इलेक्ट्रिक वातावरण होतं. जिवंत गर्दी.
मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा रिकाम्या खुरच्यांना संबोधन करतात.
"जमलेल्या माझ्या तमाम लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या खुरच्यांनो😂😂😂"
तो कन्हैया म्हणतोय "मेरे अंदर का बिहारी जाग गया है"
तेव्हा ह्या राम्याला म्हणता नाही आलं "मी पण मराठी माणूस आहे." कारण लाचारीपोटी खूप आधीच त्याने स्वतःला मराठी समजनं सोडून दिलंय.
ज्या भक्तांना छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाबाहेरची अदानीची पाटी तोडल्याने अडचण वाटत आहे त्यांनी आपल्या दारावरची बापाच्या नावाची पाटी काढून अदानीची पाटी लावावी..
आणि अश्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या कपट, भामटेगिरी, धोखेबाजी आणि सत्तेच्या लोभामुळे १९७८ पासून असलेली कसबा विधान सभा आज भाजपच्या हातातून गेली.
२०१९ पासून आता पर्यंत जनतेतून झालेल्या निवडणुकांमध्ये:
महविकास आघाडी - १५
भाजप - २
महाराजांची हिंदुत्वाची व्होट बँक? डोकं ठिकाणावर आहे का चंपा? अरे तुमच्यासारखे दीड दमडीचे नेते न्हवते ते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत ते.
ह्या पोस्टवरची प्रत्येक RT ह्या वाचाळ चंपाच्या थोबाडीत हाणलेला कोल्हापुरी जोडा असेल..
कोण तो विरेन शाह उपरा ज्याला मराठी सुद्धा बोलता येत नाही तो मराठी पाट्यांना विरोध करतोय. इतकीच खाज आहे तर आपली दुकानं घेऊन चालते व्हा इथून!
महाराष्ट्रात फक्त मराठी पाट्या✅
आज BKC च्या पंचतारांकित बुफेच्या अमिषाला लाथ मारून शिवसैनिक कष्टाची भाकर खाऊन शिवतीर्थावर पोहोचला आहे. ही संपत्ती कोणाच्या नशिबी नाही जी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून तुमच्या नशिबी आलीय आणि महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही ती राखली आहे.
@OfficeofUT
केंद्रातील सत्ता हे बीजेपीचं ऑक्सिजन आहे. २७२ पेक्षा ५० जागा जरी कमी आल्या तरी बीजेपीला कोणताही पक्ष पाठिंबा द्यायला पुढे येणार नाही. असं झाल्यास सर्व राज्यातून बीजेपीचा सुपडा साफ होईल.
कांगनाच्या ऑफिसचा सज्जा तोडला तर अर्धे भाजपचे पोरी पळवे लाळघोटे नेते नागडे नाचायला लागले होते. आता त्यांच्याच पालिकेने पुण्यात गरिबांची घरं तोडून त्यांना रस्त्यावर आणलं आहे.
अंधेरी पूर्वची जागा मिंधे गट स्वतः न लढवता भाजपला देत आहे. हे लोकं शिवसेनेवर दावा सांगतात.
कळलं का दावा सांगतायत? शिवसेनेवर संपूर्ण ताबा मिळवून ती भाजप मध्ये विलीन करायची आहे. उद्या शिवसेना शाखांवर भाजप कार्यालय असे नाव लागेल. शिवसेना भवनाचे भाजप प्रदेश मध्यवर्ती होईल. डाव ओळखा.
संप मागे घेतला नाही घेतला तो वेगळा विषय. पण एस्टी कर्मचाऱ्यांनी भाजपचा पाळीव वकील सदावर्तेला लाथ मारून हाकलून लावला या बद्दल त्यांचे अभिनंदन!
"सद्या चल निघ!! Get lost!!!!!"
ज्या दिवशी संजय राऊत बाहेर येतील त्या दिवशी जेल पासून त्यांच्या घरापर्यंत लाखोंची मिरवणूक निघेल. आणि भाजपवाल्यांवर जशी गांधी हत्येनंतर तोंड लपवायची वेळ आली त्याहून वाईट वेळ त्यांच्यावर येईल.
दिल्लीत एका उच्चस्तरीय पक्षीय बैठकीतले काही मजकूर -
"पार्टीका नाम और निशान छिन लिया. विधायक खरिद लिये. भाई को खरिद लिया
अब मोरारजीभाई का मुंबईको महाराष्ट्र से अलग करने का सपना पुरा होने के रस्ते मे सिर्फ एकही काटा बचा है. उद्धव ठाकरे. ये काटा निकालो और मुंबई पे हमारा राज होगा."
महाराष्ट्रात ९० टक्के शिवसैनिकांना अटल आणि अडवाणी आता लक्षात सुद्धा नाहीत. मोती शेठ चं नाव पण असच मिटून जाईल.
पण प्रत्येक कमळीच्याला दिवसातनं किमान दहा वेळा बाळासाहेबांचं नाव घेतल्या शिवाय जगता नाही येणार.
बाप शेवटी बापच असतो. कितीही आपटलीत तरीही तो कायम तुमचा बापच राहणार.
हा आहे मागाठण्याचा निर्लज्ज गद्दार पक्या सुर्वे. ह्याच्या पक्षप्रवेशाला २०१४ मध्ये सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाला होता.
तरी ह्याला आमदार केला. ह्याच्या प्रत्येक कामाला आदित्य ठाकरेंनी भरभरून निधी दिला.
हा आज भाजपने गळ्यात लटकवलेलं पोस्टर घालून फिरतोय.
विनोद जगदाळे च्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे.
#WeSupportVinodJagdale
या hashtag च्या प्रत्येक ट्विट ला रिट्विट करा. अजून एक चपराक रिपब्लिक च्या थोबाडावर!
ज्यांच्या ज्यांच्याकडे अलिबागची क्लिप आहे त्यांनी ती क्लिप डीलीट करून टाका. आपल्या विषय वाढवायचा नाही आहे. मोबाईल ट्रॅक केले जात आहेत आणि धमक्या येत आहेत.
#विनंती
बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं स्वप्न पूर्ण करायला एकनाथला मुंबईत भाजपचा महापौर करायचाय. आणि म्हणे आम्हीच शिवसेना. ही कसली सोंगाड्यांची सेना जी मुंबईवर हक्क नाही सांगू शकत.
सकाळ पासून फेसबुकवर बघतोय
बघा अफगाणिस्तान मध्ये काय परिस्थिती आहे. भारत किती चांगला आहे.
म्हणजे आधीपासून सर्व बाबतीत एकदम जगाच्या मागे असणाऱ्या अफगाणिस्तान बरोबर आता आपण आपल्या देशाची तुलना करायची.
भक्तांना इतका गांडूपणा सुचतो कुठून. दळभद्री कुठले!!
आदित्य ठाकरेंच्या सभेला तरुणांची तुफान गर्दी होते कारण देशात पहील्यांदाच राजकीय मंचावरून ग्लोबल वॉर्मिग, हवामानातला बदल, पर्यटन, गुंतवणूक आणि बेरोजगारी ह्या विषयांवर कोणी नेता बोलत आहे.
ओवेसीच्या मागे ED, CBI काहीच लागत नाही. इतकी समाजात तेढ निर्माण करणारी विधानं करून सुद्धा त्याच्या नावावर UAPA नाही.
लोकांना घाबरवायला गावात लांडगं सोडल्यासारखं भाजपने देशात ओवेसीला मोकळा सोडलेला आहे.
२०१९ नंतर महाराष्ट्रात झालेल्या विधान सभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये १४ पैकी फक्त २ निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत!
जिथे जिथे लोकप्रतिनिधी मतदान करतात तिथे पैशाचा खेळ केल्याशिवाय भाजपला जिंकता येत नाही. खोके दिले म्हणून कोणीही चाणक्य होत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं. १/१०
ठाण्यात जिथे रामभाऊ म्हाळगी पासून राम कापसे हे भाजपचे खासदार होते. तिथे भाजपला गाडून शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन करणारे दुसरे तिसरे कोणी नसुन धर्मवीर आनंद दिघे साहेब होते.
आणि आज मिंधे मुख्यमंत्री झाल्यापासून महिन्यातून चार वेळा दिल्लीला जातोय भाजपसमोर मुजरे ठोकायला.
मुंबई पोलिसांनी आता परत एन्काऊंटर स्क्वॉड ची जमवाजमव करून ही घाण साफ करायला हवी. हे परप्रांतीय दहशतवादी आता महाराष्ट्रात वाढत चालले आहेत. ह्या व्हिडिओ मधल्या अरुण सिंग वर सुद्धा भाजप नेत्यांचा वरद हस्त असेल.
मुंबईत इतकं बेकार ट्रॅफिक आहे की मलबार हील च्या आपल्या बंगल्यावरून माणूस वेळेत #अलीबागला पोहोचत नाही आणि तितक्यात दुसराच कोणीतरी पोहोचून कामगिरी करून जातो.
ED ने इतका त्रास दिला तरी शरण नाही गेले. संजय राऊत सिद्ध करत आहेत की त्यांची बाजू ही सत्याची बाजू आहे. आपलं सर्वस्व पणाला लावून राऊत लढत आहेत.यात त्यांचं राहतं घर जप्त केलं गेलं. सोमय्या लपून बसला आहे. भाजपचा आता ED आणि IT वापरून विरोधकांना नमावण्याचा प्रयत्न बेक्कार फसलेला आहे.
मुंबई आमच्या गुजरातची नाही कुणाच्या बापाची!
महाराष्ट्राची अधिकृत भाषा गुजराती केव्हापासून झाली? मुंबई गुजरातमध्ये विलीन कधी केली?
ठिकाण - गुंडेचा ट्रीलियम सोसायटी समोर, ठाकूर विलेज, कांदिवली पूर्व
हे अनधिकृत फलक तातडीने काढून घ्यावे!
@mybmcWardRS
@mybmc
आता बायकोच्या जीवावर जगणाऱ्यांवर सुद्धा हल्ले होऊ लागलेत. ठीक आहे सिगरेट आणि विमलची उधारी परत करायला २ दिवस उशीर झाला असेल.
पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का नाही?
#जाहीर_निषेध
१९६९ ची परळ विधानसभा पोटनिवडणुक : वामनराव महाडिक
१९८७ विले पार्ले विधानसभा पोटनिवडणुक : डॉ. रमेश प्रभू
या दोन पोटनिवडणुका शिवसेनेला एक नवी राजकीय दिशा आणि उभारी देणाऱ्या ठरल्या.
त्याचीच पुनरावृत्ती २०२२च्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत होणार आहे.
प्रताप सरनाईकांवर खूप टीका झाली. मी सुद्धा सडकून टीका केली. पण दोन दिवस ठाण्यात त्यांच्या मुलाच्या वॉर्डमध्ये वास्तव्यास होतो तेव्हा नगरसेवकाने काय विकासकामे करावीत याचं जिवंत उदाहरण पाहिलं.
शशी थरूर म्हणजे तरुण पिढीने कसं जगावं याचा आदर्श आहेत. हाफ चड्डी घालून एकमेकांच्या भोकात काठी अडकवून तरुणाईची मौल्यवान वर्ष वाया घालवू नये. Enjoy your life!